सुविचार — शिक्षण म्हणजे मनात विविध घटना साठवणे नव्हे तर इंद्रियांना पूर्णत्व प्रदान करणे आणि मनावर पूर्ण नियंत्रण मिळवणे हे शिक्षणाचे ध्येय होय (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
घटना - ३ ऑगस्ट १७८३ — माउंट असामा ज्वालामुखी उद्रेक, जपान — या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे किमान ३५ हजार लोकांचे निधन.
जन्म - ३ ऑगस्ट १९८४ — सुनील छेत्री — भारतीय फुटबॉलपटू आणि माजी कर्णधार, भारतासाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या महान खेळाडू — पद्मभूषण पद्मश्री, अर्जुन पुरस्कार, खेलरत्न
सुविचार — शिक्षण म्हणजे मनात विविध घटना साठवणे नव्हे तर इंद्रियांना पूर्णत्व प्रदान करणे आणि मनावर पूर्ण नियंत्रण मिळवणे हे शिक्षणाचे ध्येय होय (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
घटना - ३ ऑगस्ट १७८३ — माउंट असामा ज्वालामुखी उद्रेक, जपान — या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे किमान ३५ हजार लोकांचे निधन.
जन्म - ३ ऑगस्ट १९८४ — सुनील छेत्री — भारतीय फुटबॉलपटू आणि माजी कर्णधार, भारतासाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या महान खेळाडू — पद्मभूषण पद्मश्री, अर्जुन पुरस्कार, खेलरत्न