घटना - २० ऑगस्ट १९४१ — दुसरे महायुद्ध फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली
सुविचार — कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण… (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
सुविचार — तीन गोष्टीतून आपण विद्वता मिळवू शकतो त्या म्हणजे उदांत बाबीचा संचय सहज सोप्या कल्पना आणि कटू अनुभव (लेखक: कन्फ्यूशियस)
सुविचार — कुष्ठरोग किंवा क्षयरोग मोठा रोग नव्हे तर आपण नकोसे झाले आहोत ही भावना हाच आजचा खरा मोठा रोग आहे (लेखक: मदर तेरेसा — जन्म: २६ ऑगस्ट १९१० | निधन: ५ सप्टेंबर १९९७)
जन्म - २० ऑगस्ट १९४४ — राजीव गांधी — भारताचे ६वे माजी पंतप्रधान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे समर्थक नेते — भारतरत्न (मरणोत्तर) (निधन: २१ मे १९९१)
घटना - २० ऑगस्ट १९४१ — दुसरे महायुद्ध फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली
सुविचार — कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण… (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
सुविचार — तीन गोष्टीतून आपण विद्वता मिळवू शकतो त्या म्हणजे उदांत बाबीचा संचय सहज सोप्या कल्पना आणि कटू अनुभव (लेखक: कन्फ्यूशियस)
सुविचार — कुष्ठरोग किंवा क्षयरोग मोठा रोग नव्हे तर आपण नकोसे झाले आहोत ही भावना हाच आजचा खरा मोठा रोग आहे (लेखक: मदर तेरेसा — जन्म: २६ ऑगस्ट १९१० | निधन: ५ सप्टेंबर १९९७)
जन्म - २० ऑगस्ट १९४४ — राजीव गांधी — भारताचे ६वे माजी पंतप्रधान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे समर्थक नेते — भारतरत्न (मरणोत्तर) (निधन: २१ मे १९९१)