जन्म - २२ ऑगस्ट १९५५ — चिरंजीवी (कोणिदेल शिवशंकर वरप्रसाद) — भारतीय तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, निर्माते आणि राजकारणी
— पद्मविभूषण, पद्मभूषण, फिल्मफेअर पुरस्कार
सुविचार — वर्तमान काळ मोठा विचित्र आहे जीवनाच्या प्रत्येक अंगाचा मनुष्याच्या अंतरंगातल्या अगदी कोमल भावनांचा सुद्धा तो बाजार मांडतो (लेखक: अज्ञात)
सुविचार — उत्तम रीतीने जीवन जगणाऱ्या माणसाविषयी जगभर आदरभावच असतो अशा लोकांविषयी अखिल मानवतेला अभिमान असतो मानवतेचे ते भूषणच ठरतात (लेखक: अज्ञात)
घटना - २२ ऑगस्ट १६३९ — ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचेचेन्नई) शहराची सुरवात केली.
सुविचार — स्तुतीने चांगली माणसे सुधारतात तर वाईट माणसे बिघडतात (लेखक: थॉमस एडिसन)
घटना - २२ ऑगस्ट १९७२ — वर्णद्वेषी धोरणाबद्दल झिम्बाब्वे ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.
जन्म - २२ ऑगस्ट १९५५ — चिरंजीवी (कोणिदेल शिवशंकर वरप्रसाद) — भारतीय तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, निर्माते आणि राजकारणी
— पद्मविभूषण, पद्मभूषण, फिल्मफेअर पुरस्कार
सुविचार — वर्तमान काळ मोठा विचित्र आहे जीवनाच्या प्रत्येक अंगाचा मनुष्याच्या अंतरंगातल्या अगदी कोमल भावनांचा सुद्धा तो बाजार मांडतो (लेखक: अज्ञात)
सुविचार — उत्तम रीतीने जीवन जगणाऱ्या माणसाविषयी जगभर आदरभावच असतो अशा लोकांविषयी अखिल मानवतेला अभिमान असतो मानवतेचे ते भूषणच ठरतात (लेखक: अज्ञात)
घटना - २२ ऑगस्ट १६३९ — ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचेचेन्नई) शहराची सुरवात केली.
सुविचार — स्तुतीने चांगली माणसे सुधारतात तर वाईट माणसे बिघडतात (लेखक: थॉमस एडिसन)
घटना - २२ ऑगस्ट १९७२ — वर्णद्वेषी धोरणाबद्दल झिम्बाब्वे ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.