घटना - ९ सप्टेंबर १९८५ — मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.
जन्म - ९ सप्टेंबर १९७४ — कॅप्टन विक्रम बत्रा — भारतीय सैन्याचे कारगिल युद्धातील शहीद शूर अधिकारी, कारगिल युद्धातील पराक्रमासाठी परमवीर चक्राने सन्मानित
— परमवीर चक्र (मरणोत्तर) (निधन: ७ जुलै १९९९)
सुविचार — सर्व आनंदी कुटुंबाचे आनंदी असण्याचे कारण सारखे असते पण दुःखी असण्याचे प्रत्येक कुटुंबाची कारण वेगळे असते (लेखक: लिओ टॉलस्टॉय — जन्म: ९ सप्टेंबर १८२८ | निधन: २० नोव्हेंबर १९१०)
सुविचार — माझे आजोबा किती मोठे होते हे मला माहित नाही पण त्यांचा नातू काय किमतीचा ठरणार आहे यात मला जास्त स्वारस्य आहे (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
घटना - ९ सप्टेंबर १९८५ — मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.
जन्म - ९ सप्टेंबर १९७४ — कॅप्टन विक्रम बत्रा — भारतीय सैन्याचे कारगिल युद्धातील शहीद शूर अधिकारी, कारगिल युद्धातील पराक्रमासाठी परमवीर चक्राने सन्मानित
— परमवीर चक्र (मरणोत्तर) (निधन: ७ जुलै १९९९)
सुविचार — सर्व आनंदी कुटुंबाचे आनंदी असण्याचे कारण सारखे असते पण दुःखी असण्याचे प्रत्येक कुटुंबाची कारण वेगळे असते (लेखक: लिओ टॉलस्टॉय — जन्म: ९ सप्टेंबर १८२८ | निधन: २० नोव्हेंबर १९१०)
सुविचार — माझे आजोबा किती मोठे होते हे मला माहित नाही पण त्यांचा नातू काय किमतीचा ठरणार आहे यात मला जास्त स्वारस्य आहे (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)