घटना - २० जून १९६० — माली — देशाला स्वातंत्र्य मिळाले.
सुविचार — समाजाचा उत्कर्ष त्याची धारणा त्याची प्रगती त्याचे वैभव हा धर्माचा खरा हेतू याचा विसर पडला म्हणजे धर्माला केवळ कर्मकांडाचे स्वरूप प्राप्त हो… (लेखक: लोकहितवादी (गोपाळ हरी देशमुख))
घटना - २० जून १९९० — मंजिल-रुडबार भूकंप — इराण मध्ये झालेल्या ७.४ रिश्टर भूकंपात किमान ५० हजार लोकांचे निधन आणि किमान १ लाख लोक जखमी.
सुविचार — ज्या कामाला सुरुवातीला यश येते पण शेवटी अपयश येते अशा कामापेक्षा सुरुवातीला अपयश येणारे पण शेवटी यशस्वी होणारे काम करणे मला जास्त आवडेल (लेखक: वृडो विल्सन)
जन्म - २० जून १९५२ — विक्रम सेठ — भारतीय लेखक आणि कवी — पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार
घटना - २० जून १९६० — माली — देशाला स्वातंत्र्य मिळाले.
सुविचार — समाजाचा उत्कर्ष त्याची धारणा त्याची प्रगती त्याचे वैभव हा धर्माचा खरा हेतू याचा विसर पडला म्हणजे धर्माला केवळ कर्मकांडाचे स्वरूप प्राप्त हो… (लेखक: लोकहितवादी (गोपाळ हरी देशमुख))
घटना - २० जून १९९० — मंजिल-रुडबार भूकंप — इराण मध्ये झालेल्या ७.४ रिश्टर भूकंपात किमान ५० हजार लोकांचे निधन आणि किमान १ लाख लोक जखमी.
सुविचार — ज्या कामाला सुरुवातीला यश येते पण शेवटी अपयश येते अशा कामापेक्षा सुरुवातीला अपयश येणारे पण शेवटी यशस्वी होणारे काम करणे मला जास्त आवडेल (लेखक: वृडो विल्सन)
जन्म - २० जून १९५२ — विक्रम सेठ — भारतीय लेखक आणि कवी — पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार