सुविचार — मनुष्याचा गौरव त्याच्या विचारांमध्ये असतो म्हणूनच योग्य वर्तणुकीची खरी व्याख्या चांगल्या विचारातच असते (लेखक: ब्लेस पास्कल — जन्म: १९ जून १६२३ | निधन: १९ ऑगस्ट १६६२)
सुविचार — स्वातंत्र्य म्हणजे स्वराचार नव्हे तर स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी होय (लेखक: साने गुरुजी)
घटना - १९ जून १९७८ — ईंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतक सुधा केले.
जन्म - १९ जून १९६२ — आशिष विद्यार्थी — भारतीय अभिनते — राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
घटना - १९ जून १९८९ — ई. एस. वेंकटरामय्या — भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
सुविचार — व्यक्तीचा स्वभाविक व प्रगतिशील विकास म्हणजे शिक्षण (लेखक: अज्ञात)
सुविचार — मनुष्याचा गौरव त्याच्या विचारांमध्ये असतो म्हणूनच योग्य वर्तणुकीची खरी व्याख्या चांगल्या विचारातच असते (लेखक: ब्लेस पास्कल — जन्म: १९ जून १६२३ | निधन: १९ ऑगस्ट १६६२)
सुविचार — स्वातंत्र्य म्हणजे स्वराचार नव्हे तर स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी होय (लेखक: साने गुरुजी)
घटना - १९ जून १९७८ — ईंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतक सुधा केले.
जन्म - १९ जून १९६२ — आशिष विद्यार्थी — भारतीय अभिनते — राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
घटना - १९ जून १९८९ — ई. एस. वेंकटरामय्या — भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
सुविचार — व्यक्तीचा स्वभाविक व प्रगतिशील विकास म्हणजे शिक्षण (लेखक: अज्ञात)