ठळक गोष्टी
  • घटना - २ ऑगस्ट १८५८ — भारत सरकार कायदा १८५८ — या कायद्यानुसार भारतातील कंपनी राजवटीची जागा ब्रिटीश राजवटीने घेतली.
  • घटना - २ ऑगस्ट १६७७ — मराठा साम्राज्य — शिवाजी महाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
  • सुविचार — वाळू चिकन रगडले तर त्यातून तेल कळेल असे तुम्ही म्हणालात तर त्यावर मी एक वेळेस विश्वास ठेवीन मगरीच्या तोंडातील दात स्वतःला इजा न होता का तो… (लेखक: स्वामी विवेकानंदजन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • घटना - २ ऑगस्ट १९९६ — मायकेल जॉन्सन — एकाच ऑलिंपिक स्पर्धेत दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत सुवर्ण पदक जिकणारे पहिले व्यक्ती बनले.
  • सुविचार — हजारो लिखित तत्वांपेक्षा एखादी प्रत्यक्षातील कृती कितीतरी मौलिक असते (लेखक: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर)
  • सुविचार — ऐशआराम म्हणजे जीवनाचा गंज प्रतिष्ठेचे मरण आणि सर्व शक्तीचा ऱ्हास आहे (लेखक: साने गुरुजी)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

सप्टेंबर

सो मं बु गु शु
१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८२९३०

कॅलेंडर २००३