घटना - ९ सप्टेंबर २०१२ — भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या २१ पीएसएलव्ही प्रक्षेपण केले.
जन्म - ९ सप्टेंबर १९७४ — कॅप्टन विक्रम बत्रा — भारतीय सैन्याचे कारगिल युद्धातील शहीद शूर अधिकारी, कारगिल युद्धातील पराक्रमासाठी परमवीर चक्राने सन्मानित
— परमवीर चक्र (मरणोत्तर) (निधन: ७ जुलै १९९९)
निधन - ९ सप्टेंबर १९४२ — शिरीषकुमार मेहता — भारत छोडो आंदोलनात तिरंगा हातात घेऊन त्यांनी वीरमरण पत्करले; नंदुरबारमधील तरुण स्वातंत्र्यसैनिक (जन्म: २८ डिसेंबर १९२६)
सुविचार — सर्व आनंदी कुटुंबाचे आनंदी असण्याचे कारण सारखे असते पण दुःखी असण्याचे प्रत्येक कुटुंबाची कारण वेगळे असते (लेखक: लिओ टॉलस्टॉय — जन्म: ९ सप्टेंबर १८२८ | निधन: २० नोव्हेंबर १९१०)
सुविचार — ज्या झाडांना खळे लागतात त्याच झाडांना लोक दगडे मारतात निषफळ झाडांना कोणी दगड मारत नाही (लेखक: अज्ञात)
घटना - ९ सप्टेंबर २०१२ — भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या २१ पीएसएलव्ही प्रक्षेपण केले.
जन्म - ९ सप्टेंबर १९७४ — कॅप्टन विक्रम बत्रा — भारतीय सैन्याचे कारगिल युद्धातील शहीद शूर अधिकारी, कारगिल युद्धातील पराक्रमासाठी परमवीर चक्राने सन्मानित
— परमवीर चक्र (मरणोत्तर) (निधन: ७ जुलै १९९९)
निधन - ९ सप्टेंबर १९४२ — शिरीषकुमार मेहता — भारत छोडो आंदोलनात तिरंगा हातात घेऊन त्यांनी वीरमरण पत्करले; नंदुरबारमधील तरुण स्वातंत्र्यसैनिक (जन्म: २८ डिसेंबर १९२६)
सुविचार — सर्व आनंदी कुटुंबाचे आनंदी असण्याचे कारण सारखे असते पण दुःखी असण्याचे प्रत्येक कुटुंबाची कारण वेगळे असते (लेखक: लिओ टॉलस्टॉय — जन्म: ९ सप्टेंबर १८२८ | निधन: २० नोव्हेंबर १९१०)
सुविचार — ज्या झाडांना खळे लागतात त्याच झाडांना लोक दगडे मारतात निषफळ झाडांना कोणी दगड मारत नाही (लेखक: अज्ञात)