घटना - ९ सप्टेंबर १९९० — श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.
जन्म - ९ सप्टेंबर १९७४ — कॅप्टन विक्रम बत्रा — भारतीय सैन्याचे कारगिल युद्धातील शहीद शूर अधिकारी, कारगिल युद्धातील पराक्रमासाठी परमवीर चक्राने सन्मानित
— परमवीर चक्र (मरणोत्तर) (निधन: ७ जुलै १९९९)
सुविचार — जेव्हा तुम्हाला मित्र निवडायचा असेल तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वापेक्षा चारित्र्याचा विचार करा (लेखक: सामरसेट मॉम)
निधन - ९ सप्टेंबर २०१२ — व्हर्गिस कुरियन — भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक — पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: २६ नोव्हेंबर १९२१)
सुविचार — सर्व आनंदी कुटुंबाचे आनंदी असण्याचे कारण सारखे असते पण दुःखी असण्याचे प्रत्येक कुटुंबाची कारण वेगळे असते (लेखक: लिओ टॉलस्टॉय — जन्म: ९ सप्टेंबर १८२८ | निधन: २० नोव्हेंबर १९१०)
घटना - ९ सप्टेंबर १९९० — श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.
जन्म - ९ सप्टेंबर १९७४ — कॅप्टन विक्रम बत्रा — भारतीय सैन्याचे कारगिल युद्धातील शहीद शूर अधिकारी, कारगिल युद्धातील पराक्रमासाठी परमवीर चक्राने सन्मानित
— परमवीर चक्र (मरणोत्तर) (निधन: ७ जुलै १९९९)
सुविचार — जेव्हा तुम्हाला मित्र निवडायचा असेल तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वापेक्षा चारित्र्याचा विचार करा (लेखक: सामरसेट मॉम)
निधन - ९ सप्टेंबर २०१२ — व्हर्गिस कुरियन — भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक — पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: २६ नोव्हेंबर १९२१)
सुविचार — सर्व आनंदी कुटुंबाचे आनंदी असण्याचे कारण सारखे असते पण दुःखी असण्याचे प्रत्येक कुटुंबाची कारण वेगळे असते (लेखक: लिओ टॉलस्टॉय — जन्म: ९ सप्टेंबर १८२८ | निधन: २० नोव्हेंबर १९१०)